Book
-
अंरुली वॉटर्स आणि मदर इंडिया सिनेमाच्या निमित्ताने
भारतीय उपखंड अतिशय विशेष आहे. पृथ्वीवर इतरत्र कुठेही होत नसावा तसा एक मौसमी तांडव या प्रदेशात होतो, दर वर्षी, प्रत्येक वर्षी, गेले अनेक हजार शतकं! ज्याला आपण ‘इंडियन मान्सून’ म्हणतो, ज्याला इतिहासकार सुनील अम्रित ‘अंरुली’ म्हणजे नियमांना न जुमानणारा, बेलगाम, आपल्याच मस्तीत राहणारा असा मौसमाचा प्रकार म्हणतात. भारतीय मान्सून कश्या पद्धतीने या प्रदेशाला घडवत गेला… Continue reading
6,416 hits
